जनसंघाच्या तीन खासदारांपासून 303 पर्यंत घौडदौड !
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय जनता पक्षाने यंदाच्या लोकसभेसाठी ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला आहे. याआधी दोन वेळा या पक्षाची देशात एकहाती सत्ता होती. तर तिसऱ्यांदा देशात आपलेच सरकार येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी…