मुलांनी जन्मदात्यांना विसरू नये- व्याखाते अविनाश भारती
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
ज्या दिवशी भारतातले वृध्दाश्रम बंद होतील तो दिवस देशासाठी सुवर्ण क्षण असेल. त्यामुळे मुल कीतीही मोठे झाले तरी त्यांनी जन्मदात्यांना विसरता कामा नये असे मत व्याखाते अविनाश भारती यांनी मांडले. ते भडगाव तालुका…