इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकताच बीसीसीआयने खेळाडूंवर पाडला पैस्यांचा पाऊस…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एक डाव आणि 64 धावांनी एकतर्फी जिंकला. यासह टीम इंडियाने ही मालिका ४-१ ने जिंकण्यात यश मिळवले. भारतीय…