आता स्वर्गात माझ्या अक्षयसोबत मी…
नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
जगात मानसिक समाधानाखेरीज मानव सुखी होऊच शकत नाही. मग तो कितीही धनवान किंवा बलाढ्य का असेना. पण जेव्हा एखाद्याचे मानसिक खच्चीकरण होते, आणि त्याला जगणं निरस वाटू लागत तेव्हा तो कुठल्या स्थाराला जाईल हे…