9 बालकांचे हत्याकांड.. गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप, नेमकं प्रकरण काय ?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
९ बालकांची हत्या करणाऱ्या कोल्हापुरातील गावित बहिणींची फाशी मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. त्यांना मरेपर्यंत जन्मठेप देण्यात आली आहे. दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात प्रशासनानं दिरंगाई केली.…