मनाला जिंकणे, वश करणे सर्वात महत्त्वाचे !
प्रवचन सारांश 19.09.2022
एक मन, चार कशाय आणि पाच इंद्रियांना वश करणे, त्यांच्यावर विजय मिळविणे याचे गुपित आगम शास्त्रात सांगितले आहे. सर्वात आधी मनाला वश करावे असे आवाहन पूज्य जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनातून केले.
माणूस जाती,…