विद्यापीठात “जगा आनंदाने मृत्युनंतरही” गुंतवणूकीतून आर्थिक कल्याण” विषयावर चर्चासत्र
जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कर्मचारी कल्याण निधी अंतर्गत “जगा आनंदाने मृत्युनंतरही” आणि गुंतवणूकीतून आर्थिक कल्याण” या विषयावर चर्चासत्र शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले.
यावेळी…