स्वच्छ भारत अभियान 2.0 यशस्वीतेसाठी लोकसहभाग आवश्यक – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
'स्वच्छ भारत अभियान 2.0' हे अभियान विविध उपक्रमाद्वारे राबवले जात आहे. हे अभियान सवयीचा भाग होण्याची गरज असून गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे, ग्रामस्थांचे आरोग्य सुधारावे यासाठी गावातील…