या व्यक्तींनी ‘रुद्राक्ष’ धारण करणे टाळावे ; अन्यथा होईल दुष्परिणाम
नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क
भगवान शंकर यांच्या अश्रूंपासून रुद्राक्षाची निर्मिती झाली असे म्हणतात, म्हणून याला महादेवाचे अलंकार देखील मानले जाते. असे मानले जाते की रुद्राक्ष मणी धारण केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक लाभ होतात.…