रायसोनी महाविद्यालयात रोटरेक्ट क्लबतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मानव हा समाजाचा प्रमुख घटक आहे. सामाजिक विकास करणे ही त्याची प्राथमिक जबाबदारी असते. भारत हा तरुणाचा देश आहे. त्यामुळे तरुण भारत हा स्वच्छ आणि आरोग्य संपन्न असलाच पाहिजे. देशात विविध सामाजिक संस्था समाजाच्या…