तरूण पिढीने सृजनशीलतेला महत्व द्यावे -कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी
जळगाव ;- आजच्या तरूण पिढीने ज्ञान आणि क्षमतेला गुरूस्थानी ठेवावे, अभिमान आणि अहंकार यातील फरक समजून घेत, सृजनशीलतेला महत्व द्यावे तसेच शिस्तीसोबत वेळेचा सन्मान करावा, यातूनच उद्याचा विकसित भारत निर्माण होणार आहे. असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.…