शेतकरी मित्रांनो.. “ई-केवायसी” केल्याशिवाय पीएम किसानचे पैसे मिळणार नाही
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात. या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.…