नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत 5 ऑगस्टला…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर व नांदेड-वाघाळा या 9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश…