बळीराजाला सक्षम करण्याचा संकल्प करुया..
लोकशाही न्यूज नेटवर्क
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या संपूर्ण देशाचं ओझं बळीराजाच्या खांद्यावर आहे. देशासह महाराष्ट्रात देखील शेती हा प्रमुख व्यवसाय केला जातो. आपला देश विकासाच्या प्रगतीपथावर आहे. आजच्या आधुनिक…