खेमचंद पाटील लिखित लेवा साहित्यिक रत्ने पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
"लेवा समाजात लेखनाची परंपरा अशिक्षित असलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्यापासून सुरुवात झाली. त्या कालखंडामध्ये त्यांच्या काव्याला फारसे महत्त्व नव्हते पण आजच्या काळात संपूर्ण जगात त्यांचा नावलौकिक झालेला आहे.…