हतनूर प्रकल्पात पाण्याच्या पातळीत वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पात पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे, आगामी ४ ते ८ तासांत प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जाण्याची शक्यता असून तापी नदी काठच्या नागरिकांना…