शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, पीक नुकसान भरपाईची मर्यादा..
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईची मर्यादा वाढवलीय. राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित…