गलवाननंतरही भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने; जाणून घ्या काय आहे वाद…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारत आणि चीनमधील वाद थांबत नाही. 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर हे सलग चौथे वर्ष आहे, जेव्हा भारत आणि चीनचे सैन्य हिमशिखरांवर आमनेसामने आहेत. दोन्ही सैन्यांपैकी एकही माघार घ्यायला तयार…