“मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचं त्यांनी भान ठेवावं” मंत्रालयासमोर तृतीयपंथींचा…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
मुख्यमंत्र्यांच्या भेटी ऐवजी समाजकल्याण सचिवांच्या भेटीस घेऊन जाण्यावरून आज मुंबईत आंदोलन करणारे तृतीयपंथींनी एकच गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. पोलीस भरतीत आरक्षण मिळावं, अशी या आंदोलक…