दिलासादायक ! निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून मदत देखील दिली जाणार आहे. मात्र निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं काय…