विधानसभेत गोंधळ.. राज्यपालांनी अर्ध्यावरच भाषण थांबवत गेले निघून
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या (Maharashtra) विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session Maharashtra Assembly) आज सुरु होत आहे. यावेळी राज्यपाल आपलं अभिभाषण करत असतात. त्यांच्या भाषणानंतर कामकाजाला सुरुवात होत असते.…