तर जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडणार – मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या राज्यात पावसाने दांडी मारली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा अधून मधून पाऊस पडत आहे. मात्र शेती पिकांसाठी चांगल्या पावसाची गरज आहे. पण पाऊस नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत…