चार आर्यसत्य जीवन जगण्याचे सार्थ आहे, तृष्णा हे दुःखाचे कारण – प्रा.डॉ.सत्यजित साळवे
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
लोभ, द्वेष आणि भ्रम नष्ट करणे हा मुख्य उद्देश आहे. जेव्हा तहान आणि उत्कट इच्छा जागृत होऊन निर्वाणाकडे नेले जाते, तेव्हा शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. लोभ, द्वेष आणि भ्रम कमी करण्यासाठी माणसाने धम्म जाणला…