शेती टिकविण्यासाठी अॅग्रोवर्ल्डच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे – खा. उन्मेष पाटील यांचे…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जोपर्यंत आपण नवीन गोष्टी स्विकारत नाही, तोपर्यंत चांगली शेती होवू शकत नाही. विचारातून आणि नवीन स्विकारण्यातून क्रांती होत असते. अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून आपण असे…