गेल्या 24 तासांत 501 जणांचा कोरोनाने मृत्यू; या राज्यांत वाढली चिंता
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोना बळींची संख्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे. देशात गेल्या 24 तासांत 501 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मृतांच्या आकडेवारीनं 500 चा आकडा…