Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
हवामान
राज्यात हुडहुडी वाढणार !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील तापमानात घट झाली असून थंडीचा जोर वाढला आहे. तरी, राज्यात सरासरीपेक्षा कमी थंडी आहे. तापमानात घट झाली असल्याने राज्यात थंडी थोड्याफार प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने…
राज्यात पुन्हा गारठा वाढणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर वाढला असून काही ठिकाणी पावसाचा अंदाज सांगितला आहे. ढगाळ वातावरणामुळं राज्यातील गारठा कमी झाला होता. किमान तापमान 10 अंशाच्या वर गेले होते. मात्र आजपासून पुन्हा एकदा…
बदलत्या वातावरणाने खरबूज, मोसंबीवर परिणाम
लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. थंडी कमी होऊन काही ठिकाणी पावसाने फटका दिला. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा परिणाम रब्बी पिकांवर होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगांचा…
राज्यात अतिमुसळधार पाऊस कोसळणार
पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात ऐन थंडीत आता पावसाचा देखील अनुभव येणार आहे. राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून ढगाळ वातावरण झाले आहे. हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पुढील…
मंत्रिपदासाठी थयथयाट!
मन की बात
महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांत ज्यांना मंत्री होता आले नाही अशा नेत्यांची घालमेल होते आहे. आपण मंत्री झालो नाही, हे त्यांना सहन झालेले नाही. कोणी चिडून बोलत आहे, कुणी पक्षाच्या नेत्यावर…
हेल्मेट नाही, तर मग होणार कडक कारवाई
लोकशाही न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालकाविरुद्ध होणार आता हेल्मेट न परीधान करून चालवणार गाडि तर कारवाई, दुचाकि वाहन चालकांचे अपघाताचे प्रमाण वाढत असून मृत्यूमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांची हेल्मेट परिधान न करता…
जल, जमीन अन् जंगल समृद्ध करणार कृषी महोत्सव!
जळगाव : दीपक कुळकर्णी
सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण!
पिका आले परी केले पाहिजे जतन!!
सोंकरी सोंकरी विसावा तोवरी!
नको खाऊ उभे आहे तो!!
गोफणेसी दिंडी घाली पागोऱ्याच्या नेटें!
पळती हाहाकारें अवघी पाखरांची थाटे !!
पेटवूनि आगटी राहे जागा…
जिल्ह्यात शीतलहरीमुळे दिवसाही थंडीची लाट..!
लोकशाही संपादकीय लेख
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून थंडी वाढतच चालली आहे. जळगाव सह पाच जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेजारच्या धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कमी तापमान ४ अंश…
हुडहुडी वाढली; राज्यात तापमानाचा पारा घसरला
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील आठवड्यापासून महाराष्ट्रभर थंडीने चांगलाच जोर धरला आहे. राज्यात तापमानाचा पारा घसरला असून वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे अनेक ठिकाणी दाट धुक्यांची चादर पसरली आहे. अशातच उत्तरेकडून येणाऱ्या थंड…
जळगावमध्ये 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
राज्यात पुन्हा थंडी वाढू लागली आहे. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे, तर विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.…
पुढील दहा-बारा दिवस कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान?
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात आता पुढील दहा ते बारा दिवस थंडीची लाट राहणार आहे. राज्यात आता पाऊस पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आणि आपल्या शेतीची कामांचे नियोजन करावे. राज्यातील सध्याचे हवामान हे कांदा…
जळगावसह राज्यात रेकॉर्ड ब्रेक थंडी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पश्चिमी झंझावाताचा परिणाम आणखी वाढल्यामुळे सबंध भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. काश्मीरच्या खोऱ्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय क्षेत्रांमध्येही तापमानात…
अवकाळी पावसाने कांद्यासह टोमॅटो उत्पादक अडचणीत
लोकशाही न्यूज नेटवर्क
फेंगल चक्रीवादळामुळे राज्यभरात मोठा परिणाम पाहण्यास मिळाला. मागील आठवड्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर रोगराई पसरली आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला…
चक्रीवादळाने तांदळासह कापूस, तुरीला फटका
लोकशाही न्यूज नेटवर्क
दक्षिण भारतात फेंगल चक्रीवादळाने हाहाकार माजविला आहे. याचा प्रभाव राज्यातील अनेक भागात होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर वादळाच्या प्रभावाने शेतकरी संकटात सापडला आहे.…
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार
लोकशाही न्यूज नेटवर्क
फेंगल चक्रीवादळाने भारतातील दक्षिणेतील राज्यांना तडाखा बसणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील थंडीचा जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायब झाला आहे. मात्र आता ऐन हिवाळ्यात काही जिल्ह्यांना…
फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही दिसणार परिणाम
लोकशाही न्यूज नेटवर्क
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ सध्या दक्षिण भारतात धुमाकूळ घालत आहे. यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक यांसह दक्षिणेतील अनेक राज्यांना मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम…
राज्यात ‘या’ भागात अवकाळी पावसाचा अंदाज
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून थंडी कमी झाली आहे. 6 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या शेतमालाला चांगले झाकून ठेवावे.…
यंदाही उत्तर महाराष्ट्र थंडीने गारठला
धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तर महाराष्ट्रात थंडीने जोर धरला असून जळगाव, धुळे नंदुरबारमध्ये गारवा वाढला आहे. येथील धुळ्यात तापमानाचा निचांक दरवर्षी नोंदविला जातो. यंदा देखील धुळे जिल्ह्यातील तापमान खाली गेले असून थंडीचा कहर…
तमिळनाडूत ‘फेंगल’ चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत
लोकशाही न्यूज नेटवर्क
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सध्याया…
३० नोव्हेंबर पासून नव्या आसमानी संकटाची टांगती तलवार
लोकशाही न्यूज नेटवर्क
डिसेंबर महीन्यात हवामान विभागाने मोठा गंभीर इशारा दिला आहे. देशातील मैदानी भागात लवकरच कडाक्याची थंडी पडणार असून येथे, फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. फेंगल…
वाढत्या धुक्यामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव
लोकशाही न्यूज नेटवर्क
यावर्षी खरीप हंगामातील पिकांचे अति प्रमाणात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र अति पावसामुळे काहींचे कांदा पिक सडून…
ऐन दिवाळीत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील काही भागात दिवाळीच्या पूर्वी पाऊस झाला होता. परिणामी कोकण आणि विदर्भातील काही भागांत झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या पावसामुळे…
मोठे चक्रीवादळ धडकणार ! सतर्कतेचा इशारा, 178 गाड्या रद्द
भुवनेश्वर, लोकशाही न्यूज नेटवर्क
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी खोल दाब क्षेत्रात आणि बुधवारी 'दाना' चक्रीवादळात रूपांतरित होईल. दाना चक्रीवादळ शुक्रवारी पहाटे भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि ओडिशातील धामरा…
सोयगाव तालुक्यात आठ तास संततधार
सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोयगाव शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. ११) रात्री आठ वाजेपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शनिवारी (दि. १२) पहाटे चार वाजेपर्यंत संततधार मुसळधार पावसाने थैमान घातले होते. दरम्यान आठ तासात…
बळीराजा सावधान; पावसाचा जोर वाढणार !
पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क
राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच ज्या भागात अतिवृष्टी झाली, त्या भागात शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, हा परतीचा…
नवरात्रीत ‘हे तीन दिवस’ कडकडाटासह जोरदार पाऊस
लोकशाही न्यूज नेटवर्क
यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला. आता ऑक्टोंबर महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. ऑक्टोंबर महिन्यात सरासरीपेक्षा ११५ टक्के पाऊस पडण्याची…
“शेतकऱ्यांनो सोयाबीन, उडीद काढून घ्या..!”
परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क
येत्या काळात राज्यभरात हवामान कोरडे राहणर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची सूचना जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिली आहे. राज्यात 14 तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. 11…
‘या’ भागातील पाऊस ओसरणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील पावसासंदर्भात महत्वाची बातमी आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांतील पाऊस ओसरला आहे तर काही भागात पाऊस अद्यापही धुमाकूळ घालत आहे. अशातच आज रायगड, रत्नागिरी,…
राज्यात ‘या’ तारखेपर्यंत पडणार पाऊस
परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता 12 सप्टेंबर पर्यंत वर्तवण्यात आली आहे. मात्र 12 सप्टेंबर नंतर जवळपास 22 ते 23 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच दहा ते अकरा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात…
सोयाबीन काढणीस पाऊस विश्रांती घेणार?
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. हवामान विभागाने या वेळी दिलेले बहुतांश अंदाज खरेही ठरले आहेत. आता जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी हवामानाबाबत आणि सोयाबीन पेरलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती…
बापरे.. पाऊस या महिन्यापर्यंत लांबणार
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असून जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यातच आता हवामान खात्याने पाऊस लांबणार असल्याचा अंदाज दिला आहे. यामुळे यंदा भारतात कडाक्याची थंडी पडू शकते.
सप्टेंबरममध्ये ला…
या’ जिल्ह्यांत पाऊस धुमाकूळ घालणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
काही दिवसांपूर्वी राज्यात थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता काही अंशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पुन्हा एकदा हाच पाऊस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर बरसताना दिसणार आहे. ज्यामुळे…
नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर
नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे आसना नदीला पूर आलाय. यामुळे नांदेड ते वसमतचा संपर्क तुटला असल्याचं समोर आलंय. जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठा पूर…
आश्चर्य : गेल्या 50 वर्षांत प्रथमच जमिनीतून चक्रीवादळ
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
नेहमी समुद्रातून चक्रीवादळ निर्माण होत असतात. त्यानंतर ते जमीनवर येऊन बरसतात. परंतु गुजरामधील अरबी समुद्रात उलटा प्रकार झाला आहे. गुजरामध्ये कमी दाबाच्या पट्यामुळे मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आता…
सप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय होणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. तर, सप्टेंबर महिन्यात देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने…
राज्यात पावसाचा जोर वाढणार ! जळगावसह ‘ या ‘ जिल्ह्यांना इशारा
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर प्रचंड वाढत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात पुढील दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. पुण्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात…
31 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे आवरून घ्या!
परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात 30 ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. या काळात पावसाचा जोर कमी राहील. काही ठिकाणी पाऊस उघडीप देणार आहे. पण, ही परिस्थिती थोड्याच दिवसांसाठी राहणार आहे. कारण की सप्टेंबरच्या सुरुवातीलाच…
आता पाऊस गायब होणार, पण..
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी ऑगस्टच्या शेवटच्या आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊसमान कसे राहणार या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस…
सावधान! राज्यातील ‘या’ 12 जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाला आहे. अशातच आता पुढील 24 तासात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या…
‘या’ जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी
लोकशाही न्यूज नेटवर
राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्यात राज्यातील एका जिल्ह्यात तर विविध ठिकाणी अक्षरशः जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच…
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अलर्ट
मुंबई
राज्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यात मोसमी पाऊस वेगाने सक्रिय झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर राज्यातील बहुतांश भागात रेड अलर्ट,…
शेतात पाणीच पाणी : पिके सडण्याची भीती
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यभरात सातत्याने पडत असलेल्या पावसाचा फटका शेती पिकाला बसत आहे. दरम्यान आता मागील दोन- तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे शेतातील…
इतके दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यातच आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता आहे. रविवारपर्यंत राज्यात मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २५…
आजपासून महाराष्ट्रातील या भागात जोरदार पाऊस
परभणी, लोकशाही न्युझ नेटवर्क
राज्यात आज पासून पावसाचा जोर पुढील काही दिवसांसाठी वाढणार आहे. आज पासून विदर्भा कडून पाऊस सुरू होईल, तो 27 ऑगस्ट पर्यंत राज्यातील प्रत्येक गावात दोनदा हजेरी लावणार आहे. धरण क्षेत्रात देखील पाऊस…
बदलत्या हवामानाचा कपाशीवर गंभीर परिणाम
लोकशाही न्यूज नेटवर्क
पावसाळा सुरु झाल्यापासून सतत पाऊस सुरु होता. दरम्यान पावासने काहीशी उसंत घेतली मात्र यंदा पिकांना आवश्यक प्रमाणात ऊन मिळत नसल्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अश्यात आता ढगाळ…
तुमच्या भागातही उन्हाचा तडाखा आहे का?
मुंबई
राज्यातील पावसासंदर्भातील मोठी अपडेट्स समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता…
नयनरम्य : आज दिसणार ब्लू सुपरमून
लोकशाही न्यूज नेटवर्क
चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा त्याचा आकार मोठा दिसतो. साधारणपणे चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ४ लाख ०६ हजार ३०० किलोमीटर आहे. परंतु चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा त्याचे अंतर ३ लाख ५६ हजार ७००…
आज राज्यातील ‘या’ भागात यलो अलर्ट
मुंबई
हवामान विभागाने पावसासंदर्भात एक महत्वाची अपडेट्स जारी केली आहे. आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
'या' भागात पावसाचा…
ऑगस्टच्या ‘या’ तारखेपर्यंत राज्यात कडक ऊन
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. कडक उन्हाची सुरुवात झाली असून जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट पासून ते १९ ऑगस्ट पर्यंत राज्यात…
पर्यावरणासाठी आवश्यक जीवनशैली अंगीकारण्याची नितांत गरज..!
पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामानातील बदल या जागतिक घटना आहे. ज्याचा परिणाम हा मानवा बरोबरच प्राणी , पशु, पक्षी या सगळ्यांवर होत असतो. ज्यामध्ये जगाच्या एका भागातील होणाऱ्या कार्यामुळे जगभरातील परिसंस्था (इकोसिस्टम्स) आणि लोकसंख्येवर…
राज्यात ‘या’ तारखेपासून पडणार कडक ऊन..!
परभणी, लोकशाही न्यूज नेटवर
राज्यात पावसाने प्रचंड जोर धरला असून काही ठिकाणी मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. अश्यात जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात 8 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. मात्र…
जळगावला आज पावसाचा येलो अलर्ट
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पावासने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा जोर धारला असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. जळगाव जिल्ह्यात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. जळगाव आणि इतर काही…
हिमाचल प्रदेशात ढग फुटीचा हाहाकार : सर्वकाही उध्वस्त
लोकशाही न्यूज नेटवर्क
मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशच्या अनेक जिल्ह्यात सध्या हाहाकार निर्माण झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने अनेक पुल खचतायत. दरडी कोसळतायत. अनेक महामार्ग वाहून जातायत. त्यामुळे अनेक शहरांचा संपर्क तुटला आहे.…
पुढील ५ दिवस हा भाग राहणार कोरडा…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. खान्देशात आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार…
महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा : या जिल्ह्यांना हायअलर्ट
मुंबई
हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईमध्ये हवामान ढगाळ राहणार असून मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात मुसळधार…
पर्यटनासाठी नियोजन करताय? : तर थांबा..!
पुणे
जोरदार पावसाने राज्यभर आपला परिणाम दाखवला आहे. अश्यात पावसाने रात्रभर पुणे आणि आसपासच्या परिसराला झोडपून काढले. त्यामुळे पुण्यातील काही भागातील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी…
पुरातून वाचवण्यासाठी गरज पडली तर एअरलिफ्ट करा
मुंबई
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, पुणे आणि रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे.…
वरुणराजा आणखी बरसणार; दोन दिवसात जोर वाढणार !
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. तर अजूनही अनेक भागात पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे सलग तीन दिवस…
पाऊस ३० जुलै पर्यंत सर्व ठिकाणी बरसणार
जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात 30 जुलै पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील ज्या गावात अजून पर्यंत पाऊस…