Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»जुळ्या भावंडांचा पाझर तलावात बुडून मृत्यू
    अपघात

    जुळ्या भावंडांचा पाझर तलावात बुडून मृत्यू

    ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना काढले बाहेर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 6, 2026No Comments210 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जुन्नर तालुक्यातील वसईवाडी येथील तळेरान गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पाझर तलावात बुडून जुळ्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जातेय. श्रावणी रामदास साबळे आणि गणेश रामदास साबळे, अशी मृत मुलांची नावं आहेत.

    साबळे कुटुंबीय कपडे धुण्यासाठी गावाजवळील पाझर तलावावर गेले होते. त्यावेळी कुटुंबातील व्यक्ती कपडे धुण्यात व्यस्त असताना श्रावणी आणि गणेश हे दोन्ही तलावाच्या काठावर खेळत होती. खेळता-खेळता दोघेही पाण्यात उतरले. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाली. काही वेळाने मुले दिसेनाशी झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

    या दुर्दैवी घटनेनंतर गावकऱ्यांनी जलस्रोतांवर सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. लहान मुलांवर सतत लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे. स्थानिक प्रशासनानेही याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होतेय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif