शहरात भाजप युवा मोर्चातर्फे तिरंगा रॅली…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
यंदाचे वर्ष हे देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी हर घर तिरंगा मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्याच धरतीवर जळगाव शहरात…