राज्यात पुढील 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात गेल्या दोन दिवसात बऱ्याच जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. उन्हाच्या प्रचंड झळांनी लोक बेजार झाले आहेत. राज्यात पुढील तीन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागाने 12 जिल्ह्यांत…