तिरंगा अजूनही छतावर ! प्रशासनाचे नियम बसवले धाब्यावर
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्टदरम्यान 'हर घर तिरंगा' हे अभियान राबविण्यात आले होते. १५ ऑगस्टला सूर्यास्तापूर्वी घरावरील झेंडे काढण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र अद्यापही…