१२ आमदारांचे निलंबन घटनाबाह्य; राज्य सरकारवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
बारा आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईवरून सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. निलंबनाची कारवाई ही निष्कासनापेक्षाही भयंकर असून, यामुळे घटनात्मक मूल्यांचाही संकोच हाेत असल्याचे सांगून…