भरती अभावी संधी गमावलेल्या युवकांना वयोमर्यादेत सवलत द्यावी- श्रीनिवास पाटील
लोकशाही न्यूज नेटवर्क
सातारा
कराड; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दोन वर्षापासून सैन्य भरती प्रक्रिया बंद आहे. कोरोना संकटाचे सावट कमी होत असल्यामुळे केंद्र सरकारने सैन्य भरती मेळावे घेऊन देशसेवा करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना…