यावल तालुक्यात अतिवृष्टीमुळे कांदा व कापसाचे नुकसान…
दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, तो हवालदिल झाला आहे.
सदर…