राज्यातील शाळांचा वीजपुरवठा खंडित करणार नाही- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या लोडशेडिंगचे संकट उभे राहिले आहे. तसेच राज्यातील 689 शाळांचे वीजबिल थकल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर हे वीजबिल भरल्याचेही राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते.…