आयुष्याची व्हावी गाथा..
'देवाने चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोट' द्यावी असे भालचंद्र नेमाडे नेहमी म्हणतात. पण एकविसाव्या शतकात जिथं मस्तक ठेवावे असे चरण मिळणे दुर्लभ, धर्म, जाती, भोंगे, अजान, हनुमान चालीसा या गर्दीत गुंतलेल्या राजकारणात असा एखादा कोहिनूर…