३१ मार्चपर्यंत शंभर कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट साध्य करा – डॉ. विद्या गायकवाड
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा व याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना व्हावा याकरिता मनपाने थकीत रकमेवर शास्ती माफीची अभय योजना लागू करण्याचा निर्णय…