वीजचोरांविरुद्ध कारवाई उशिरा सुचलेले शहाणपण
भारनियमनामुळे जळगाव जिल्ह्यात जनता हैराण झाली आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांकडून एक दोन महिन्याचे वीज बिल भरले गेले नाही तर त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येते. वीज बिल नियमित भरले पाहिजे, याबाबत दुमत असल्याचे…