धक्कादायक.. भगर खाल्याने 500 च्यावर नागरिकांना विषबाधा
औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या नवरात्रोत्सव सूर असून अनेक जण उपवास करतात. या उपवासासाठी खरेदी केलेल्या भगर व भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मराठवाड्यातील 500 पेक्षा अधिक नागरिकांना विषबाधा झाली असल्याची…