या दिग्गजांनी घेतलाय २०२२ मध्ये जगाचा निरोप…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
२०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी असह्य ठरले. या वर्षी भारतीय संगीत क्षेत्राला कधीही न भरून निघणारी हानी झाली. दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि पंडित बिरजू महाराज यांसारख्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला.…