गुटखा तस्करी बाबत आरोप प्रत्यारोप कशासाठी?
लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. कुटख्याच्या सेवनावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा कायदा केला आहे. तथापि शेजारच्या मध्य प्रदेशात गुटखाबंदी नसल्याने मध्य प्रदेशातून कोट्यावधी रुपयाची महाराष्ट्रात तस्करी होते.…