जेवणापासून जोडीदार निवडीपर्यंत असे झाले हक्कांमध्ये बदल !
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
संसद आणि विधिमंडळ नागरिकांच्या हिताचे संरक्षण करणारे कायदे तयार करण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी असतात. त्यामुळेच या संस्थांची नागरिकांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका असते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर…