जनतेने निवडणूक हातात घेतल्याने श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
केंद्रातील सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लाक्ष केल्याने या सरकारच्या कारभाराला जनता वैतागली आहे. आता जनतेला बदल हवा असून हे सरकार उलथवून टाकण्यासाठी हि निवडणूक…