कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा ?
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. त्यातच आता कर्जमाफीबाबत विचारताच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याला सुनावलं आहे. पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता.…