राज्यात अवकाळी पावसाचं संकट, खान्देशासह ‘या’ जिल्ह्यांना इशारा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं असून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने…