मविआच्या उमेदवारी विलंबामुळे जिल्ह्यातील प्रचारात शांतता…!
लोकशाही संपादकीय लेख
देशातील १८ व्या लोकसभा निवडणुका घोषित झाल्या. १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर हटविण्यात आले. एकूण पाच टप्प्यात…