Browsing Tag

Lokadhyatma

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग- १३ भक्ती ते नमन भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग I ज्ञानब्रह्मीं भोग ब्रह्मतनु II१II देहाच्या निरसनें पाविजे या ठाया I माझी ऐसी काया जंव नव्हे II ध्रु II उदक अग्नि धान्य जाल्या घडे पाक I एकाविण एक कामा नये…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग -१२ सर्व सुखाचे भांडार चला पंढरीसी जाऊंI रखुमादेवीवर पाहूं II१II डोळे निवतील कान I मनात तेथें समाधान IIध्रुII संत महंता होतील भेटी I आनंदे नाचों वाळवंटी II२II तें तीर्थांचे माहेर I सर्व सुखाचे भांडार…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग- १० सुखे येतो घरा नारायण नामसंकीर्तन साधन पैं सोपें I जळतील पापे जन्मांतरे IIध्रु II न लागती सायास जावें वनांतरा I सुखें येतो घरा नारायण II १ II ठायींच बैसोनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा II२II राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग- ९ करी लाभेवीण प्रीती लेंकराचें हित I वाहे माऊलींचे चित्त IIध्रु II ऐसी कळवळ्याची जाती I करी लाभेविण प्रीती II १ II पोटीं भार वाहे I त्याचें सर्वस्व ही साहे II२II तुका म्हणे माझें I तैसे तुम्हा संता…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग - ७ परमार्थ महाधन काळ सारावा चिंतेने Iएकांत वासे गंगास्नानें II देवाचे पूजने I प्रदक्षणा तुळशीच्या IIध्रु II युक्त आहार वेहार I नेम इंद्रियाचा सारं II नसावी वासर I निद्रा बहु भाषण II१ II परमार्थ…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग-६ तुवा मुद्दल गमवलें जन्मा येऊनी काय केले I तुवां मुद्दल गमविलें IIध्रुII कां रे न फिरसी माघारा I अझुनि तरी फजितखोरा II१II केली गांठोळीची नासी I पुढें भिके चि मागसी II२II तुका म्हणे…

हिराचंद्र महाराजांचे कार्य कायम संस्मरणीय

प्रवचन सारांश 30/10/2022 काही व्यक्ती आपल्या कार्याची अमिट छाप सोडून जातात. त्या प्रमाणे आचार्य. पू. हिराचंदजी महाराजांचे कार्य  संस्मरणीय असणार आहे. अशा मोठ्या व्यक्तींचे कार्य,चरित्र त्यांचे स्मरण करून त्यांनी…

अमृताहूनी गोड नाम तुझे देवा..

लोकाध्यात्म विशेष लेख ‘नाम हाचि गुरु । नाम हाचि तारू । नामाविण श्रेष्ठ । दुजे नाही ।।’ अशी नामाची महति आहे. आज अनेक जण नामजप करतात; परंतु अयोग्य नामजपामुळे त्यांना विशेष लाभ होत नाही आणि अखेरीस त्यांचा नामावरील विश्‍वास उडतो.…

वेळेचा सदुपयोग सत्कार्यासाठी करावा…

चातुर्मास प्रवचन 10.09.2022 आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग सत्कार्यासाठी करावा. उत्तम कार्य करून या जगाचा निरोप घ्यावा असे आवाहन पू. जयेंद्र मुनी यांनी आजच्या आपल्या प्रवचनातून केले. “जशी दृष्टी तशी सृष्टी।”…

भक्तासाठी नारायणा

भक्तासाठी नारायणा अवतार तू घेसी  उद्धराया भक्तजन, करण्या भक्तांचे रक्षण  प्रकटे तो दयाघन स्तंभपोटी  शरणागत मी ताव पायी करिसी कृपा नरहरी नृसिह अवतारात भगवंताचे प्राकट्य झाल्यानंतर त्याच्या उग्र रूपाची भीती सर्वांना वाटली पण…

राम चिंतीत जावा

चिंतन ही प्रक्रिया आहे एखाद्या विषयावर केलेले सखोल विचार, त्याविषयीचे सर्व पैलू विचारात घेऊन मनापासून त्यावर सखोल विचार करणे म्हणजे चिंतन चिंतनाने मनाची शुद्धी होते. कारण चिंतनाच्या विषयाशिवाय दुसरा विचारच मनात नसतो. समर्थानी हाच धागा पकडून…

हे शिवपीठ शिवाचे | हेची पूर्वस्थान अगस्तीचे | असे क्षेत्र आळंदी

साक्षात भगवान भवानी शंकराच्या वास्तव्याने पुनीत व अगस्ती ऋषींसारख्या सिद्ध महामुनींची तपसामर्थ्याने पावन झालेली पुण्यशील पुण्यभूमी म्हणून नावाजलेली अलंकापुरी म्हणजेच आळंदी. या सर्व तिथींची आदीभूमी म्हणूनही ख्यातीप्राप्त आहे. आळंदी हे…

संतांचा कळवळा

आषाढी कार्तिकी एकादशी निमित्ताने प्रतिवर्षी घडणारी पंढरीची पायी वारी हे वारकरी फार मोठे पुण्यकर्म मानतात पंढरीची पायी वारी ही वारकऱ्यांसाठी व त्याच बरोबर सामान्य भक्तजनांसाठी देखील एक पर्वणीच असते. पंढरीच्या पांडुरंगाची भेट घेण्याची आंतरिक…

राम म्हणता न लगे आणिक सायास | केले महादोष तेही जळती.. ||

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान यांचं नाव घेतल्याबरोबर भूत पळून जातात. मोठमोठी पापे नाहीशी होतात. राम-राम म्हणतांना यम देखील अशा व्यक्तीला घाबरून जातो. एवढे सामर्थ्य राम नामात आहे. कलियुगात संत रामदास स्वामींनी राम-हनुमंत यांची…

तरु शिखरावर कोकिळ कविने पंचमस्वर लावला …..!

राजव्दारी घडे चौघडा शुभत्कार जाहला उठी उठी गोपाळा... उठी उठी गोपाळा ...! पहाट ... भाग्यवंत पुण्यवंताची ... पहाट नवचैतन्याची, पहाट सृष्टीला सौंदर्य प्रदान करणारी, ब्रम्हमुहूर्ताच्या सुमधूर भावविश्वाने उजळून निघणारी अशा या सुरम्य पहाटे…

शान्तीब्रह्म नाथश्रेष्ठ

पैठण येथील संत एकनाथ महाराज यांची फाल्गुन वद्य षष्ठी ही पुण्यतिथी आहे. या दिवसालाच नाथषष्ठी असे म्हणतात. वारकरी संप्रदायातील सर्वच संताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची परमेश्वरावर असणारी निस्सीम भक्ती. ही भक्ती भावयुक्त होतीच, पण ती निष्काम…

रघुकुळ टिळका रे आपलेंसें करावें I

करुणाष्टक-14 उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं I सकळभ्रमविरामी राम विश्राम धामीं II घडिघडि मन आतां रामरुपीं भरावेंI रघुकुळ टिळका रे आपलेंसें करावेंII कोण्या एका तालुक्याच्या गावी मंगळवार हा बाजाराचा दिवस होता. दिवसभर बाजारात खरेदी…

सकळजनसखा तू स्वामी आणीक नाही I

करुणाष्टक -10 तुजविण मज तैसे जाहलें देवराया I विलग विषमकाळीं तूटली सर्व माया II सकळजनसखा तू स्वामी आणीक नाही I वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांही II सर्वच काळ नेहमी अनुकूल असतो असे नाही, काही अनुकूल असतो काही प्रतिकूल असतो. केवळ…

अध्यात्म साधना व अध्यात्म ज्ञानाने परिपूर्ण ब्रम्हवादिनी मुक्ताई..!

मानव मात्रांना आत्मघातक व समाज विघातक आत्मविस्मृतीच्या अध:पतनातून किंकर्तव्यमुढ झालेल्यांना झगझगित प्रकाश मार्ग दाखविण्यासाठी संताचा जन्म होत असतो. संत अध्यात्म साधना व अध्यात्म ज्ञानाने परिपूर्ण असतात मुक्ताई देखील अशाच संत व ब्रम्हवादिनी…

माझा राम हा लावण्यकोटी

करुणाष्टक- 8 सबळ जनक माझा राम लावण्यकोटी I म्हणवुनि मज पोटी लागली आस मोठी II दिवस गणित बोटीं ठेवूनी प्राण कंठी I अवचट मज भेटी होत घालीन मिठी II एखादी बाब डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे, मनाने कल्पणे व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे यात…

परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटी देह तैसा ।।

पंचरत्न हरिपाठ म्हणजे हिरे, माणिक, पाचू, पुष्कराज, मोती ठेवण्याची एक छोटीशी पेटी. भागवत धर्माची स्थापना झाल्यानंतर श्री. ज्ञानदेव, श्री. एकनाथ महाराज, श्री. नामदेव महाराज, श्री. तुकाराम महाराज व श्री. निवृत्तीनाथ या पाच संतांनी ही पेटी…

तुजवीण रघुनाथा… वोखटें सर्व काही II

करुणाष्टक- 3 विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं I तुजविण रघुनाथा वोखटें सर्व काहीं II रघुकुळटिळका रे हीत माझें करावें I दुरित दुरि हरावें सस्वरूपी भरावें II सनईचे मंद स्वर कानावर येत आहेत. सुग्रास भोजनाचा घमघमाट सुटला आहे. यजमान…