केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सच्या निर्देशानंतरच राज्यात अनलॉक होणार
लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई; केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सने निर्देश दिल्यानंतरच राज्यात अनलॉक होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत असताना महाराष्ट्रात संपूर्ण अनलॉक जाहीर…