Browsing Tag

#krishi

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा वाली कोण..?

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. यंदा सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी डबल संकटात सापडला आहे. सोयाबीन आणि कापसाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे.…

शेती टिकविण्यासाठी अ‍ॅग्रोवर्ल्डच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे – खा. उन्मेष पाटील यांचे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जोपर्यंत आपण नवीन गोष्टी स्विकारत नाही, तोपर्यंत चांगली शेती होवू शकत नाही. विचारातून आणि नवीन स्विकारण्यातून क्रांती होत असते. अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून आपण असे…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीआधी केळी पीक विमा रक्कम मिळणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील खरीप हंगामी पिकविमा अंतर्गत २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार…

दिवाळी पर्यंत या भागात शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई – पालकमंत्र्यांच्या मागणीनंतर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: खरीप हंगामाअंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा जिल्ह्यातील २७ महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या निकषात पात्र ठरले…

ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा योजना राबवली असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकपेरा बंधनकारक आहे. जिल्ह्यात ६ लाख ९६ हजार ६१८ खातेदार शेतकरी आहेत. यापैकी अद्याप २ लाख २ हजार…

कृषी विषयक; सरदार अॅग्रो फर्टिलायझर राज्य परवाना निलंबित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुजरात मोरबी येथील सरदार अॅग्रो फर्टिलायझर या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरामुळे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ६२८ शेतकऱ्यांचे ९९७.२० हेक्टर बाधीत झाल्यामुळे या कंपनीचा राज्य परवाना…

कृषी विभागाकडून तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची स्पर्धा आयोजित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांसाठी ही…

खरीप हंगामी पिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन…

बियाणे आणि रासायनिक खतांची लिंकिंग थांबवा – महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यात बी बियाणे आणि रासायनिक खतांची लिंकिंग थांबवून कृषी केंद्र चालकांची दुकाने व गोदामांची तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली,…

भूविकास बँकेच्या कर्जाचा बोजा निरस्त करुन घेण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भु-विकास बँकेच्या कर्जदारांचे संपूर्ण कर्जमाफ करण्याच्या निर्णय शासनाने 9 नोव्हेंबर, 2022 रोजी घेतलेला आहे. या शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यात एकुण 227 कर्जदार शेतकरी सभासदांचे संपुर्ण…

जिल्ह्यात शेत तेथे तृणधान्य संकल्पनेतंर्गत मिनीकिटचे होणार वितरण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जगात पौष्टीक तृणधान्यांचे महत्व अबाधित ठेवून उत्पादन वाढविण्यासाठी जागतिक संघटनेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. पौष्टीक तृणधान्य मोहिमेंतर्गत…

एरंडोल येथे अधिकाऱ्यांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी..!

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील कासोदा व एरंडोल येथील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी केली व कुठल्याही परिस्थितीत लिंकिंग, जादा दराने विक्री, काळाबाजारी होणार नाही…

पाचोरा तालुक्यात कृषि निवीष्ठा केंद्रांची अचानक झाडाझडती

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत पाचोरा तालुक्यात मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये तालुका कृषि अधिकारी पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात स्थापीत भरारी…

शेतकऱ्यांच्या समस्येबाबत खा.उन्मेष पाटलांच्या नेतृत्वात अमोल शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा व भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी केळी, मोसंबी, लिंबू इ. फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली असून शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत सदरील फळ पिकांचा विमा देखील…

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन; तत्काळ मिळणार सल्ला…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर आणि टी आय एच फाउंडेशन फॉर आय ओ टी, आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव सुपे (ता.बारामती, जि.पुणे) आणि परिसरातील कांदा उत्पादकांसाठी…

जैन हिल्स येथे आजपासून राष्ट्रीय फलोद्यान परिषद; देशभरातील १०० शास्त्रज्ञांचा सहभाग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवी दिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० मे दरम्यान जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे आयोजन करण्यात आले…

अंकुर सीड्स कंपनीचे स्वदेशी-5 हे वाण खरेदी न करण्याचे आवाहन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चाळीसगाव तालुक्यात गुणनियंत्रणसाठी तालुकास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. चालू खरीप 2023 या हंगामात अंकुर सीड्स कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण बिजोत्पादन होऊ न शकल्याच्या कारणाने…

शेतकरी कुटूंबासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे…

महाराष्ट्राची उल्लेखनीय योजना : ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील धरणे व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण…

पाऊस पाण्याची खबरबात; मान्सून कधी दाखल होणार राज्यात…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: या महिन्याच्या सुरुवातीला अवकाळीचा मारा झेलणाऱ्या प्रत्येकाला आता तापमानाच्या वाढलेल्या पाऱ्याने हैराण करून सोडले आहे. अशातच राज्यातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी…

आ.अनिल पाटलांची कृषीमंत्र्यांकडे कपाशी बियाणे विक्री परवानगीची मागणी…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील शेतकरी 15 मे पासूनच कपाशी लागवडीस सुरुवात करीत असल्याने बोगस बियाणे त्यांच्या पदरी पडू नये, यासाठी शासनाने कपाशी बियाणे विक्री करण्यास १५ मे पासुनच परवानगी द्यावी. अशी मागणी…

जैन इरिगेशनचा सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिटयूट सोबत सामंजस्य करार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथील सुप्रसिद्ध सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि कंपनीने आयसीएआरच्या सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टीट्यूट (नागपूर) बरोबर सामंजस्य करार…

कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेतील लाभार्थ्यांसाठी 21 एप्रिल रोजी मार्गदर्शन शिबिर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील…

शेतकऱ्याची आत्महत्या जिल्ह्यासाठी लांच्छनास्पद

लोकशाही संपादकीय विशेष जिल्ह्यात सत्तेवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येतो. निवडून येणारे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो, असे स्वतःला…

नुकसानग्रस्त भागाची खा. रक्षा खडसेंनी केली पाहणी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: १८ मार्च रोजी रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील खिर्डी शिवार, धामोडी शिवार, भांबलवडी शिवार, वाघाडी शिवार, रेंभोटा शिवार, निंबोल शिवार ई. ठिकाणी पिकांची व राहत्या…

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे संकट;

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात सध्या ऋतुचक्र उनं सावल्यांचा खेळ खेळतांना दिसून येत आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता आहे. त्यामुळे विचित्र प्रकारचं वातावरण सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रोगराई पसरली आहे. शेतकरी…

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील तारखेडा खु" येथील एका ५७ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याघटनेप्रकरणी पाचोरा…

गहू, हरभऱ्याचे अनुदानित बियाणे उपलब्ध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रब्बी हंगामात महाबीज कडून शेतकऱ्यांना गहू, हरभऱ्याचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाबीज चे जळगाव जिल्ह्याचे व्यवस्थापक यांनी…

यावल तालुक्यात अतिवृष्टीमुळे कांदा व कापसाचे नुकसान…

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, तो हवालदिल झाला आहे. सदर…

शेतकऱ्यांना त्वरित पीक नुकसान भरपाई द्यावी – गुलाबराव वाघ

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी नायब तहसिलदार यांना आज…

कृषी पंपाच्या केबल चोरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील शेती शिवारातील कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन, यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात खामखेडा, दुई, सुकळी, टाकळी व चारठाणा शेती -…

नवीन समुदाय आधारीत संस्थांना अर्ज सादर करण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जागतिक बँक अर्थसहाय्य तथा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्थांकडून मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे…

पीएम किसान लाभार्थ्यांना 31 जुलैपर्यंत इ-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शासनाकडुन आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी त्यांचे e-KYC प्रमाणीकरण केलेले नाही, अशा लाभार्थ्यांकरीता e-KYC प्रमाणीकरण…