नुकसानीचे आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत – पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
केळी पिक विम्याची मदत प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबरोबरच पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या केळी व इतर पीक क्षेत्रांची स्थळ पाहणी करून एका आठवड्याच्या आत शंभर…