भारत जोडो यात्रेवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपचे गोव्यात ‘ऑपरेशन चिखल’ – काँग्रेस
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
गोव्यात त्यांचे आठ आमदार भारतीय जनता पक्षात सामील झाल्यानंतर, काँग्रेसने बुधवारी आरोप केला की, भारत जोडो यात्रेच्या यशाने भाजप निराश झाला आहे आणि यात्रेवरून लक्ष वळवण्यासाठी ऑपरेशन चिखल सुरू…